वाकडी खंडोबाची प्रतिनिधी
यावर्षी जुन महिन्यात पाऊस न पडल्यामुळे शेतकरी संघटना व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी या आर्वतनातून पाणी ध्यावे अशी मागणी केली परंतू पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याचा निर्णय शाशनाने व पाटबंधारे विभागाने घेतला व चालू पाणी बंद केले पंरतू आता घाटमाथा समुहातील सर्व धरणामध्ये अती पाऊस पडत आहे शिवाय गोदावरी नदीला 26000 हजार क्वीसने पाणी सोडले त्यामध्ये कालवे सोडावे म्हणजे शेतातील जळू लागलेले पिके वाचतील असी मागणी शेतकरी संघटना व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.
0 Comments