राहाता तालुक्यातील राजुरी येथील गं. भा शकुंतलाबाई हरिचंद्र गोरे यांचे नुकतेच वयाच्या 90 व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली ,सुना,जावई,नातवंडे,नाती,नातजावई,असा मोठा परिवार आहे .
बापूसाहेब, अण्णासाहेब, एकनाथ गोरे यांच्या त्या मातोश्री व डॉ आप्पासाहेब, ऋषिकेश,राहुल,रोहित गोरे यांच्या त्या आजी होत्या.त्यांच्यावर राजुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता .
0 Comments